शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

सीमाप्रश्न: काही प्रश्न अन् काही उत्तरे

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली ५८ वर्षे प्रलंबित आहे. सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याविषयी काही भाष्य करणे संकेताला धरुन होणार नाही. तरीही, १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागातले मराठी भाषिक बांधव काळा दिवस मानतात. अलीकडेच एक पुस्तिका वाचनात आली. ज्यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. हा प्रदेश महाराष्ट्रात न्यायचा, कर्नाटकात ठेवायचा की केंद्रशासित करायचा, याविषयीचा निर्णय सर्वस्वी न्यायपालिकेच्या अखत्यारीतील आहे, त्याविषयीच्या भाष्याशी मी स्वतःही अद्याप सहमत नाहीय. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. तरीही या प्रश्नाशी संबंधित काही मूलभूत माहिती वाचकांना व्हावी, म्हणून सदर पुस्तिकेतील पृष्ठे शेअर करतो आहे. - आलोक जत्राटकर














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा